Friday, July 18, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मांडले विचार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 21, 2025
in महाराष्ट्र
0
वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मांडले विचार
0
SHARES
5
VIEWS

“भारतीय ज्ञानसंपदा, विश्व कल्याणाची गंगोत्री” या विषयावर मार्गदर्शन

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना बलशाली आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध पिढी घडविण्याच्या उद्देशातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला सुरु केली. १५० व्या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी पाटील यांनी “भारतीय ज्ञानसंपदा, विश्व कल्याणाची गंगोत्री” या विषयावर आपले विचार मांडले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी “भारतीय ज्ञानसंपदा, विश्व कल्याणाची गंगोत्री” या विषयावर विचार मांडताना आपल्या देशाच्या वैभवशाली ज्ञान परंपरेतील अनेक दाखले दिले. चंद्रकांत पाटील यांनी व्याख्यानाला सुरुवात करण्यापूवी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धाजंली अर्पण केली. वसंत व्यख्यानमालेमध्ये व्यख्यान करायला मिळणं हा मोठा सन्मान समजला जातो, असे पाटील यावेळी म्हणाले.

१५ ऑगस्ट २०२२ ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जे संबोधित करायचं असतं. यावेळी त्यांनी जे भाषण केलं. २०४७ साली शंभर वर्ष पूर्ण होतील. या २५ वर्षात आपण असं काम करायचं कि जगात भारतच जे पूर्वीसारखं स्थान होतं, ती स्थिती आपण पुन्हा आणू शकतो. यावेळी त्यांनी पाच संकल्पना मांडल्या. त्यातील दोन संकल्पना महत्वाच्या आहेत. त्यातील एक म्हणजे लोकांना गुलामगिरीच्या मानसिकतेततून बाहेर काढलं पाहिजे. यासाठी भारतीय ज्ञान परंपरा नीट मांडली पाहिजे असे त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख याबाबत माहिती दिली. त्यासोबतच २०४७ मध्ये स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना आपल्या देशाच्या ज्ञान परंपरातून संज्ञापित होऊन एक पाऊल पुढे टाकण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

वसंत व्याख्यानमालेच्या वैभवशाली परंपरेचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.

Previous Post

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सुरू केलेल्या ‘शिक्षणवेध २०४७’ या त्रैमासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

छत्तीसगडमध्ये २६ नक्षल्यांचा खात्मा

Related Posts

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी
महाराष्ट्र

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

July 18, 2025
औषध पुरवठा करणा-या कंपन्याही बोगस!
महाराष्ट्र

औषध पुरवठा करणा-या कंपन्याही बोगस!

July 17, 2025
राज्य सरकार प्लास्टिक फुलांवर बंदी घालणार?
महाराष्ट्र

राज्य सरकार प्लास्टिक फुलांवर बंदी घालणार?

July 17, 2025
वादग्रस्त आमदार, मंत्र्यांना शिंदेंनी सुुनावले
महाराष्ट्र

विधान परिषदेत जुगलबंदी

July 17, 2025
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कॅबिनेटची मंजुरी
महाराष्ट्र

तेलंगणातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणार

July 17, 2025
ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
महाराष्ट्र

ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

July 16, 2025
Next Post
छत्तीसगडमध्ये २६ नक्षल्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये २६ नक्षल्यांचा खात्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

सिने दिग्दर्शक -लेखक विजू माने यांच्या ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला राजा माने यांची सदिच्छा भेट

July 18, 2025
भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात, १५ पैकी ५ जण गंभीर जखमी

July 18, 2025
सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

सिंधू नदीवरील जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला वेग, पाकमध्ये जलसंकट

July 18, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.