Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

मुख्यमंत्री फडणवीस- राज ठाकरे भेटीने चर्चेला उधाण

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 12, 2025
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री फडणवीस- राज ठाकरे भेटीने चर्चेला उधाण
0
SHARES
5
VIEWS


ठाकरे गट-मनसे युतीचे काय, उलटसुलट चर्चा रंगली
मुंबई : प्रतिनिधी

दोन्ही ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असताना गुरुवार, दि. १२ जून २०२५ रोजी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्रयाच्या ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये पोहोचले. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये येथे राजकीय खलबतेही झाली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीच्या शक्यतेवर काय परिणाम होणार? हे लवकरच समजेल. मात्र, या निमित्ताने राज ठाकरे यांच्या मनात नेमके काय, हाही प्रश्न पुढे येत आहे. एकीकडे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते यांची मने जुळत आहेत. असे असताना राज ठाकरे फडणवीस यांना भेटल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उद्धव ठाकरे गट महायुतीच्या विरोधात आहे. राज ठाकरे यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे उत्तम नाते आहे. दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थवर येत असतात. त्यामुळे आजची भेट झाली तर उद्धव ठाकरे गट त्यावर कशी भूमिका घेतो. यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.

एकीकडे राज्यात राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यानंतर महिनाभरापासून या चर्चेला दोन्ही नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच राज ठाकरे आणि फडणवीस एकाच हॉटेलमध्ये उपस्थित असणे आणि त्यांच्यात चर्चा होणे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला आपला विस्तार आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करता येते. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलेले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंकडून युती होण्याचे संकेत मिळत आहेत. यावरून खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु झाले आहे. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांनी एकत्र येणे ही गरज बनली आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे, हे एकमेव कारण नाही, यंदाची निवडणूक एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरे गटातून मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झाले आहे. त्यामुळे जनाधार टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मनसे आणि उद्धव ठाकरे गट या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणार का, हा प्रश्न आहे.

Previous Post

आता सेवानिवृत्तांची कंत्राटी नियुक्ती!

Next Post

झारखंड, कर्नाटकात दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

Related Posts

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री
महाराष्ट्र

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025
राज्यात कुठूनही करता येणार घराची नोंदणी
महाराष्ट्र

महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करू या : बावनकुळे

August 1, 2025
रिक्त पदांसाठी आता लवकरच ‘मेगा भरती’
महाराष्ट्र

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी १० जिल्ह्यात माॅल उभारणार

July 31, 2025
रखडलेल्या ९०३ विकास योजनांची मान्यता रद्द
महाराष्ट्र

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणार

July 31, 2025
Next Post
झारखंड, कर्नाटकात दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

झारखंड, कर्नाटकात दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.