Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 14, 2025
in महाराष्ट्र
0
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम
0
SHARES
2
VIEWS


राज्य सरकारची तयारी, नगरविकास विभागाने केला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
बहुप्रतिक्षीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीची तुतारी एकदाची फुंकली गेली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली. नगरविकास विभागाने गुरुवारी महापालिका, नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे निवडणुका दिवाळीनंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासकीय स्तरावरील या घडामोडींमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग रचना पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान मुंबई महापालिका, राज्यातील अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते, असे समोर येत आहे. प्राप्त वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. तर ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाणार आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील. यानंतर निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्यासाठी काही कालावधी जाईल आणि नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणुका होतील.

Previous Post

बार्शीच्या डॉ. हिरेमठ हाॅस्पीटलचा रविवारी नूतनीकरण शुभारंभ

Next Post

सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणार : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Next Post
सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणार : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणार : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.