Monday, August 4, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

बागलिहार धरणातून पाकची कोंडी?

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 30, 2025
in राष्ट्रीय
0
सिंधू जल करार रद्दचा पाकला फटका?
0
SHARES
3
VIEWS

भारताची योजना, धरण पाकविरुद्ध कोंडीचे मोठे अस्त्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ मोठे निर्णय घेतले. त्यामध्ये सिंधू जलकरार रद्द करण्याचीही घोषणा करण्यात आली. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले असून पाकिस्तानचे नेते वाष्फळ बडबड करत आहेत. त्यातच पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात असून काश्मीरच्या बागलिहार धरणातून पाणी अडवण्याची योजना भारत आखत आहे. हे धरण म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या लढाईतील मोठे अस्त्र मानले जाते. त्यामुळेच जल सिंधू करार रद्द करण्याच्या निर्णयाने पाकिस्तानला धडकी भरली.

सन १९९९ पासून पाकिस्तानला जी भीती होती, ती याच बागलिहार धरणाची होती. कारण या डॅमच्या बांधणीला १९९९ सालापासून सुरुवात झाली. या धरणाच्या माध्यमातून चिनाब नदीचे पाकिस्तानला जाणारे पाणी भारत अडवेल. जेव्हा युद्ध होईल, तेव्हा भारत या बागलिहार धरणाचा वापर एक शस्त्र म्हणून करेल. आता भारताने तेच केले आहे, सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला झटका बसला. बागलिहार धरणात चिनाब नदीचे पाणी येते. येथे सरकारने ९०० मेगावॅट हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर प्रोजेक्ट सुरू केला आहे. पाकिस्तानने या प्रोजेक्टला विरोध केला होता. पण वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनंतर भारताला हा बागलिहार धरण बांधता आले. या धरणाच्या माध्यमातून पाकिस्तानला जाणारे पाणी भारत थांबवू शकतो. तसेच हे थांबलेले पाणी अचानक सोडले तर पाकिस्तानला मोठे नुकसान होऊ शकते.
…तर शेतपिकांचे नुकसान
शेतीच्या पिकांचा हंगाम असताना हे पाणी थांबवले गेल्यास पाकिस्तानमध्ये घेतल्या जाणा-या पिकांना मोठा फटका बसू शकतो आणि पाणी साठवून अचानकपणे पाकिस्तानमध्ये सोडल्यास पाकिस्तानमध्ये मोठा पूर येऊ शकतो. बागलिहार धरणाचे पाणी हे पाकिस्तानच्या शेतीविषयक उद्योगालाही मोठा फटका बसवणारे आहे.

Previous Post

पाकची पाणीकोंडी एक डिप्लोमॅटिक दबाव

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

Related Posts

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण
राष्ट्रीय

पृथ्वीचा एमआरआय स्कॅनर निसार उपग्रहाचे प्रक्षेपण

July 31, 2025
२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला
राष्ट्रीय

२२ एप्रिलच्या हल्ल्याचा २२ मिनिटांत बदला

July 29, 2025
ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा
राष्ट्रीय

ट्रम्प खोटे बोलतात, हे संसदेत सांगा

July 29, 2025
महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन
आंतरराष्ट्रीय

महाराष्ष्ट्र कन्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन

July 28, 2025
ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार
राष्ट्रीय

ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार

July 28, 2025
भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार
आंतरराष्ट्रीय

भारत-ब्रिटनमध्ये सामंजस्य करार

July 25, 2025
Next Post
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

परिस्थितीला दोष न देता विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय साध्य करावे : ना. चंद्रकांत पाटील

August 3, 2025
जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्षांना महत्वाच्या सूचना

August 3, 2025
गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

गडकरी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील कृतिशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान : मुख्यमंत्री

August 1, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.