Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

भ्याड हल्ला, शांतीची प्रक्रिया खंडित करण्याचा डाव

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 23, 2025
in महाराष्ट्र
0
भ्याड हल्ला, शांतीची प्रक्रिया खंडित करण्याचा डाव
0
SHARES
2
VIEWS

– मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला करण्यात आले. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टेंस फ्रंटने’ घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तान स्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा चेहरा आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. यात संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी हे आहेत. या हल्ल्यावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले कि, जम्मू – काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटक मृत पावले. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. जम्मू काश्मीरमध्ये सुरु करण्यात आलेली विकासाची आणि शांतीची प्रक्रिया खंडित करण्याचा हा डाव असल्याचे पाटील म्हणाले. या हल्ल्यात मृत पावलेल्यांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. या भ्याड हल्ल्याला कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, याची मला खात्री असल्याचे देखील मत पाटील यांनी व्यक्त केले.

जम्मू-कश्मीराल कलम ३७० रद्द केल्यानंतराचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्या असल्याचे म्हटले जात आहे.या हल्ल्यात महाराष्ट्र,कर्नाटक, आजूबाजूचे पर्यटक कश्मीरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला आहे. जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांना त्यांची नावे विचारुन टार्गेट करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Previous Post

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर चोख सुरक्षा व्यवस्था

Next Post

पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नियंत्रण कक्ष

Next Post
पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नियंत्रण कक्ष

पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी नियंत्रण कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले
  • मोसादने इराणला पोखरले, देशातील यंत्रणा खिळखिळी
  • एकेकाळचे सख्खे मित्र बनले आता कट्टर शत्रू

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.