Sunday, June 15, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
June 5, 2025
in राष्ट्रीय
0
२०२७ मध्ये होणार जातनिहाय जनगणना
0
SHARES
2
VIEWS


२ टप्प्यांत नियोजन, मूळ जनगणनेत आता जातीचा कॉलम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जनगणना आणि जातीय जनगणनेला १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जनगणना आणि जातीय जनगणना ही २ टप्प्यांत होणार आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणना सुरू होणार आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ ला तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होणार आहे. यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातीचा कॉलम असेल, असेही सूत्रांनी सांगितले.


देशात जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आगामी जनगणनांमध्ये जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जनगणना कधी होणार, हे निश्चित नव्हते. आता जनगणना करण्याची तारीख समोर आली असून दोन टप्प्यांत ही जनगणना होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ रोजी, तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होणार आहे. यासंबंधीची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.


जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घरांत जाऊन लोकांची माहिती गोळा करतील, यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहिती देखील घेतली जाणार आहे. जातनिहाय लोकसंख्या जाणून घेणे, समाजातील विविध वर्गांची स्थिती जाणून घेणे हे त्यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगणयात आले.


कोरोनामुळे जनगणना
केली होती स्थगित
भारतात २०११ मध्ये शेवटची जनगणना झाली होती. तत्पूर्वी दर १० वर्षांनी देशात जनगणना केली. त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे केंद्र सरकारने जनगणनेचा निर्णय स्थगित केल्याचे सांगितले गेले. परंतु कोरोना झाल्यानंतरही जनगणना होऊ शकली नाही. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. तसेच जातनिहाय जनगणनेची मागणीही विरोधकांनी लावून धरली. त्यावर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. आता २०२६ पासून जनगणना सुरू होणार आहे. त्यात जातनिहाय कॉलमही असणार आहे.

Previous Post

बंगळुरुत चेंगराचेंगरी, ११ ठार

Next Post

ग्रामीण भागांतही धावणार गारेगार विद्युत बस

Next Post
ग्रामीण भागांतही धावणार गारेगार विद्युत बस

ग्रामीण भागांतही धावणार गारेगार विद्युत बस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
  • आता एसटी महामंडळाचे विकेंद्रीकरण!

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.