Thursday, July 10, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

शेतकरी प्रश्नावरून सरकारला घेरले

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
July 3, 2025
in महाराष्ट्र
0
शेतकरी प्रश्नावरून सरकारला घेरले
0
SHARES
4
VIEWS


वाढत्या शेतकरी आत्महत्येवरून विरोधक आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी

शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सलग दुस-या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या ३ महिन्यांत राज्यात ७६७ शेतक-यांनी आत्महत्या केली. बैल नाही, म्हणून शेतक-याला स्वत:ला जुंपून घ्यायची वेळ आली आहे. कर्जमाफी देऊ म्हणून सत्तेत आलेले सरकार आता हे आश्वासन विसरले असल्याचे सांगत विरोधकांनी चर्चेची मागणी केली.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांनी याबाबतचा प्रस्ताव आणावा, मी चर्चेला पूर्ण दिवस द्यायला तयार असल्याचे सांगितले. मात्र तात्काळ चर्चेची मागणी मान्य न झाल्याने विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतक-यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतक-यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, असे स्पष्ट केले.


काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतक-यांच्या समस्यांचा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे.
एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात, त्यांना सरकार मदतही देत नाही. कृषिमंत्री शेतक-यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतक-यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात. शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पैसे मिळाले नाही, कापसाला भाव मिळालेले नाही. सरकारने शेतक-यांच्या मालाला दीडपट भाव देऊ, असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.


शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनीदेखील शेतकरी आत्महत्यांवर सरकारने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. शेतक-यांच्या आत्महत्या हा गंभीर विषय आहे. विरोधी पक्षांनी मला याबाबतचा रितसर प्रस्ताव द्यावा, मी या प्रश्नावर संपूर्ण दिवस चर्चा करायला तयार असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.


शेतक-यांच्या प्रश्नांवर
चर्चा करण्याची तयारी

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतक-यांचेच सरकार आहे. शेतक-यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडविणे, शेतक-यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेलच. शेतक-यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले.

Previous Post

शिवसेनेसंदर्भातील सुनावणीला मुहूर्त सापडला

Next Post

सामान्यांवर आता उपकराचा बोजा!

Related Posts

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी
महाराष्ट्र

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

July 10, 2025
गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
महाराष्ट्र

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणा-या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

July 8, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक

July 8, 2025
मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा
महाराष्ट्र

मराठी अस्मितेसाठी मीरा भाईंदरमध्ये मोर्चा

July 8, 2025
विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन
महाराष्ट्र

विनाअनुदानित शिक्षकांचे मुंबईत आंदोलन

July 8, 2025
राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!
महाराष्ट्र

राज्यात ईलेक्ट्रिक वाहन धोरण फेल!

July 8, 2025
Next Post
आता अतिरेक्यांना गाडून टाकण्याची वेळ

सामान्यांवर आता उपकराचा बोजा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

July 10, 2025
पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार

July 9, 2025
राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

राजस्थानात वायूसेनेचे विमान कोसळले

July 9, 2025

Top 5 News

  • अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाना पाटेकर स्वतःच “स्वच्छ नाना”चा सत्कार करतो तेंव्हा…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डाॅ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुण्यात प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण सोहळा थाटात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.