Tuesday, June 17, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

उच्च व तंत्र विभागाची १०० दिवसांत उत्तम कामगिरी

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
May 1, 2025
in महाराष्ट्र
0
उच्च व तंत्र विभागाची १०० दिवसांत उत्तम कामगिरी
0
SHARES
5
VIEWS

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे केले अभिनंदन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा देण्यात आला होता. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने १०० दिवसांत उत्तम कामगिरी केली असून निर्धारित केलेली ११ लक्ष्य पूर्ण केली आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांची सर्वोत्तम संचालक म्हणून निवडसुद्धा झाली आहे. या १०० टक्के यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी विभागातील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विभागाच्या कामगिरीला कौतुकाची थाप दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले, महाराष्ट्रात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवून महत्त्वपूर्ण नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी केली आहे. गेल्या 100 दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निश्चित केलेली ११ धोरणात्मक उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.या कामगिरीत विभागाने राज्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली आहे.

राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे पूर्णतः साध्य केली आहेत. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.

Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

Next Post

१०० दिवसांत ७८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

Next Post
राज्यात नवे इलेक्ट्रीक वाहन धोरण

१०० दिवसांत ७८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • इस्रायल, इराण संघर्ष पेटणार?
  • कृषी क्षेत्रात आता एआय वापर
  • १८ आणि १९ जून रोजी तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
  • जात जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून
  • इराणमध्ये १० हजार भारतीय अडकले

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.