Monday, June 16, 2025
jayhosolutions.com
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल
No Result
View All Result
jayhosolutions.com

अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार

Jay Ho Solutions by Jay Ho Solutions
April 16, 2025
in महाराष्ट्र
0
अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार
0
SHARES
7
VIEWS

– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या विमानतळाच्या माध्यमातून विदर्भासह अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

अमरावती विमानतळ आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या विमानतळाचं उद्घाटन झालं. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. आधी या विमानाची सेवा फक्त व्हीआयपींसाठी होती, पण आजपासून सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे आता हे अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत. तसेच या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे. साऊथ ईस्ट एशियामधील सर्वात मोठं स्कूल असणार आहे. दरवर्षी 180 पायलट अमरावतीतून येथे तयार होतील.

या सेवेसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या विमानतळाच्या माध्यमातून विदर्भासह अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. यासोबतच येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार आहे. ही महाराष्ट्राच्या विकासपर्वाची नवी नांदी आहे. महाराष्ट्राच्या स्वप्नांना नवी दिशा दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी तसेच केंद्र सरकार आणि महायुती सरकारचे खूप खूप आभार, असे पाटील यांनी म्हटले.

Previous Post

काँग्रेस आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड जखमी

Next Post

न्या. गवई ५२ वे सरन्यायाधीश?

Next Post
न्या. गवई ५२ वे सरन्यायाधीश?

न्या. गवई ५२ वे सरन्यायाधीश?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • संजय कपूरच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक कोण?
  • इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ४ ठार
  • नीट परीक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल
  • ११०९ दिंड्यांना मिळणार अनुदान
  • नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025

Categories

  • Politics
  • state
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • राष्ट्रीय
  • संपादकीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रिकेट
  • भक्ती
  • मनोरंजन
  • राशी भविष्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हायरल

© 2025 Jay Ho Solutions - Techical Support By DK Technos.